Posts

Showing posts from April, 2025

डॉक्टर ममदापुर यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे दुःखत निधन.

Image
डॉक्टर ममदापुर यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे दुःखत निधन. कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. डॉक्टर सुरेश ममदापूर 74 यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे दुःखद निधन झाले दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी दुःखद निधन झाले त्यांच्या आत्म्यास शांती व सद्गती लाभो ही प्रार्थना त्यांच्या परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वराने शक्ती द्यावी व त्यांच्यावर मायेची पांघरून घालावे ही प्रार्थना डॉक्टर सुरेश तमन्ना राव ममदापूर हे विद्यानगर कोरेगाव तालुका कोरेगाव येथे त्यांच्या निवासस्थानी बरेच वर्षे त्यांनी कोरेगावात वैद्यकीय व्यवसायात घालवली त्यांच्या सौभाग्यवती कोरेगाव येथे ग्रामीण रुग्णालयाला मुख्य डॉक्टर म्हणून होते कोरेगाव तालुक्यात यांचे वास्तव्य व विद्यानगर मध्ये त्यांचे निवास होते नुकतेच ते पुणे येथे वास्तव्यास गेले होते त्यांच्या पाठीमागे त्यांचा संदीप मुलगा पुणे येथे वास्तव्यास आहे कोरेगाव मध्ये डॉक्टरांनी व त्यांच्या सहभागी होतील विद्यानगर शिवाजीनगर सज्जनपुरा कोरगाव तालुका व कोरेगाव शहर या परिसरात एक मायेचा ओलावा निर्माण केला होता त्यांना मानणारा त्यांच्या आ...

विकासाच्या इकोसिस्टीमुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
विकासाच्या इकोसिस्टीमुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकोनॉमिक कॉरिडोर (IMEC) समिट 2025' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.मुख्यमंत्री यांनी सांगितले की, राज्यात रस्ते, रेल्वे, बुलेट ट्रेन, जलमार्ग, बंदरे आणि विमानतळ यांचा समावेश असलेल्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या 'विकासाच्या इकोसिस्टीम'मुळे महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू असून 2028 पर्यंत प्रवास शक्य होईल. वाढवण बंदराजवळ बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाईल. मुंबईत सागरी किनारा रस्ता, अटल सेतू आणि विविध मेट्रो मार्गांचे प्रकल्प सुरू असून, या सर्व विकासकामांमुळे मुंबईत अंदाजे 50 अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे सध्या अस्तित्वात असलेल्या जेएनपीटीपेक्षा तीनपट मोठे असणार असून, ते प्रवेश नियंत्रित महामार्गाद्वारे नाशिक व समृद्धी महामार्गाशी जोडले जाणार आहे. वाढवण बंदर परिसरा...

राज्याचा बृहत मृद व जलसंधारण आराखडा तयार करा:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
राज्याचा बृहत मृद व जलसंधारण आराखडा तयार करा:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'महाराष्ट्र जलसंधारण महामंडळा'ची आढावा बैठक पार पडली. राज्यातील जलसंधारण महामंडळाच्या कामांमध्ये 'माथा ते पायथा' तत्त्वानुसार व पाण्याच्या लेखा जोखाच्या आधारे आवश्यक त्या ठिकाणी व योग्य बांधकाम प्रकार निश्चित करूनच कामे हाती घेण्याचे धोरण राबविण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. मृद व जलसंधारण विभागाने संपूर्ण राज्याचा बृहत मृद व जलसंधारण आराखडा हा महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (MRSAC), व भूजल सर्वेक्षण आणि विकास संस्था (GSDA) यांच्या पाणलोट नकाशाच्या सहाय्याने तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले इतर निर्देश: ✅विभागाने मृद व जलसंधारणावर एकूण निधीपैकी 50% निधी खर्च करावा ✅सचिव वित्त, सचिव नियोजन व सचिव मृद व जलसंधारण यांची समिती तयार करून, जलसंधारण महामंडळातील सध्याच्...

वांद्रे किल्ल्याजवळ सी-लिंकचा अतिरिक्त जोडरस्ता तयार करण्यास तत्वतः मान्यता.

Image
वांद्रे किल्ल्याजवळ सी-लिंकचा अतिरिक्त जोडरस्ता तयार करण्यास तत्वतः मान्यता. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे वांद्रे (पश्चिम) विधानसभा क्षेत्रातील प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक पार पडली. यावेळी वांद्रे किल्ल्याजवळील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू (वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू) प्रकल्पाचा अतिरिक्त जोडरस्ता तयार करण्यास मुख्यमंत्री यांनी तत्वतः मान्यता देऊन एमएमआरडीएने या जोडरस्त्याचा आराखडा तयार करण्याचे निर्देशही दिले. वांद्रे स्टेशनच्या पश्चिमेकडील महाराष्ट्र नगर व शास्त्रीनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी प्रस्तावित विकास नियोजन रस्त्याच्या कामासाठी बेस्ट बस डेपोची जागा हस्तांतरण करण्याबाबत तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सांताक्रूझ (पश्चिम) येथील दौलतनगर येथील बेस्टच्या जुन्या वसाहतीच्या पुनर्विकासाबाबतही मुख्यमंत्री यांनी सकारात्मक भूमिका घेतली.म्हाडाच्या संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास आणि वांद्रे पश्चिम येथील म्हाडाच्या प्लॉट नं. 7 व 8 वरील शास्त...

मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनबरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार.

Image
मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनबरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार. कोळकी प्रतिनिधी, वोसीम शेख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यामध्ये 'मूल्यवर्धन 3.0 उपक्रम' राबविण्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.या उपक्रमांतर्गत राज्यातील 1 लाख शाळांतील 5 लाख शिक्षकांमार्फत 1 कोटी विद्यार्थ्यांपर्यंत मूल्याधारित शिक्षण पोहोचविण्यात येणार आहे. शिक्षकांना प्रशिक्षण, उपक्रम पुस्तिका आणि मूल्य आत्मसात करण्यावर भर दिला जाणार आहे. हा देशातील सर्वात मोठा मूल्यशिक्षण उपक्रम ठरणार आहे.याप्रसंगी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादाजी भुसे, शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनचे संस्थापक शांतीलाल मुथ्था, प्रधान सचिव, शालेय शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुंबई झोपडपट्टी धारकांसाठी प्राधिकरणाच्या http://sra.gov.in या संकेतस्थळावरील माहिती सक्रिय.

Image
मुंबई झोपडपट्टी धारकांसाठी प्राधिकरणाच्या http://sra.gov.in या संकेतस्थळावरील माहिती सक्रिय. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आज झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अर्ज व तक्रारींचे निवारण करणाऱ्या विविध स्वयंचलन प्रणालींचे उदघाटन तथा संबंधित पुस्तिकेचे प्रकाशन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बृहन्मुंबईतील नागरिक / झोपडपट्टी धारकांसाठी, प्राधिकरणाच्या http://sra.gov.in या संकेतस्थळावरील माहितीचे सक्रिय प्रकटीकरण (Proactive Disclosure) करून, एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून देण्यात आली. विविध स्वयंचलन प्रणालींचे विवरण : ✅ वारस प्रमाणपत्र स्वयंचलन प्रणाली       (Online Legal Heir Application) ✅ जमिन भूसंपादन सुसूत्रीकरण प्रणाली       (Online land Acquisition Process Application) ✅ भूखंड अधिमूल्याबाबत मुदतवाढ पर्याय प्रणाली        (Online Deferment land Premium Application) ✅ पत्रव्यवहार नोंद व तक्रार व्यवस्थापन प्रणाली        (L...

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जनतेमध्ये रुजल्यास प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शी होणार.

Image
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जनतेमध्ये रुजल्यास प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शी होणार. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा' संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्यवस्थेने, सरकारने किंवा अधिकाऱ्याने नागरिकांचे अधिकार मानले नाहीत तर नागरिकांना दाद मागण्यासाठी या अधिकारांना अधिनियमाद्वारे बांधले पाहिजे. आमदार असताना मी यासंबंधीची मागणी केली होती, तसेच खासगी विधेयकही तयार केले होते. पुढे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिला निर्णय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचा घेतला, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत हजारपेक्षा जास्त सेवा अधिसूचित केल्या आहेत. यातील ...

उदंचन जलविद्युत प्रकल्पांमध्ये ₹57,260 कोटींची गुंतवणूक!.

Image
उदंचन जलविद्युत प्रकल्पांमध्ये ₹57,260 कोटींची गुंतवणूक!. फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाजनको, महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड, व अवाडा ग्रुप यांच्यामध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले. या करारांच्या माध्यमातून 8,905 मेगावॅट वीजनिर्मिती, ₹57,260 कोटींची गुंतवणूक आणि 9200 रोजगार संधी निर्माण होणार आहेत. महाजनकोच्या माध्यमातून घाटघर (125 मेगावॅट), कोडाळी (220 मेगावॅट), वरसगाव (1200 मेगावॅट) व पानशेत (1600 मेगावॅट) येथे प्रकल्प उभारले जातील. महाजनको रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडकडून मुतखेड (110 मेगावॅट), निवे (1200 मेगावॅट) व वरंढघाट (800 मेगावॅट) येथे तर अवादा अ‍ॅक्वा बॅटरीजकडून पवना फल्याण (2400 मेगावॅट) व सिरसाळा (1250 मेगावॅट) येथे प्रकल्प उभारले जातील. मुख्यमंत्री म्हणाले, “उदंचन जलविद्युत प्रकल्प हे अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान असून, त्याद्वारे शेती, उद्योग व व्यावसायिक गरजांची पूर्तता होईल आणि पर्यावरण रक्षणालाही चालना मिळेल. राज्याच्या ऊ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'जनता' वृत्तपत्राच्या 3 खंडांचे प्रकाशन.

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'जनता' वृत्तपत्राच्या 3 खंडांचे प्रकाशन. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या जनता वृत्तपत्राच्या खंड 7, 8, 9 सह इंग्रजी खंड 4चे मराठी भाषांतर आणि इंग्रजी खंड 2च्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे जनता खंड 7, 8, 9ची निर्मिती करण्यात आली आहे. 'जनता' हे वृत्तपत्र आंबेडकर चळवळीचा दस्ताऐवज असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1930 ते 1956 पर्यंत ते प्रकाशित झाले होते. महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित आणि प्रकाशित साहित्य पुन्हा प्रकाशित करून सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीने जनता वृत्तपत्राचे 6 खंड प्रकाशित केले आहेत. जनता खंडांमध्ये काय असणार - ✅ जनता खंड 7- 12 फेब्रुवारी 1938 ते 28 जानेवारी 1939 पर्यंतच्या एकूण 48 अंकांचा समावेश ✅ जनता खंड 8- 4 फेब्रुवारी 1...

जैन सोशल ग्रुप फलटण हा सर्व समाजाबरोबर जोडला गेला आहे.

Image
जैन सोशल ग्रुप फलटण हा सर्व समाजाबरोबर जोडला गेला आहे. फलटण प्रतिनिधी, विशाल घनवट. फलटण ः जैन सोशल ग्रुप फलटण हा केवळ जैन समाजापुरताच मर्यादित नसून इतरही समाजाबरोबर जोडला गेलेला आहे. त्यांची सर्व समाजाप्रती काम करण्याची जी पद्धत आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे. फलटणच्या तिन्हीही ग्रुपचे काम एकदम शिस्तबद्ध असून रिर्पोटींग बाबत नेहमीच अव्वलस्थानी राहिला आहे. त्यामुळेच या ग्रुपने केवळ रिजन लेव्हल नव्हे तर फेडरेशन लेव्हलपर्यत अ‍ॅवॉर्डस् घेतली आहे. अशा या ग्रुपच्या पदग्रहण समारंभास येण्याचे भाग्य मला लाभले असल्याचे मत जेएसजी इंटरनॅशनल प्रेसिटेंट बिनेरभई शहा यांनी व्यक्त केले. जैन सोशल ग्रुप, संगिनी फोरम व युवा फोरम,फलटणच्या सन 2025-2027 सालातील अयोध्या एसी बॅक्वेट हॉल,फलटण येथे आयोजित केलेल्या पदग्रहण समारंभाप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र रिजनचे चेअरमन व शपथदाते दिलीपभई मेहता, ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता,  कोल्हापूर झोन को-ऑर्डिनेटर  सौ.रज्जुबेन कटारिया, संगिनी फोरम महाराष्ट्र रिजन चेअरपर्सन नमिताबेन शहा, फलटण व्यापारी मह...

पहेलगार येथे झालेल्या दशदवादी हल्ल्यात मृत्यूव पावलेल्या देश्बंधवाच्या स्मृतीस जैन सोशल ग्रुप फलटण व संगिनी फोरम. युवा फोरम यांच्या वतीने फलटण येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Image
पहेलगार येथे झालेल्या दशदवादी हल्ल्यात मृत्यूव पावलेल्या देश्बंधवाच्या स्मृतीस जैन सोशल ग्रुप फलटण व संगिनी फोरम. युवा फोरम यांच्या वतीने फलटण येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फलटण प्रतिनिधी,विशाल घनवट. पहेलगार येथे झालेल्या दहशतवादी हल्लात मृत पावलेल्या देशबांधवांच्या स्मृतीस जैन सोशल ग्रुप,फलटण / संगिनी फोरम,फलटण / युवा फोरम,फलटण श्रीपाल जैन अध्यक्ष जैन सोशल ग्रुप यांच्या वतीने शनिवार दि. 26 एप्रिल 2025 रोजी गजानन चौक, फलटण येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ.मनिषा व्होरा, आदेशचे संपादक विशाल शहा,  माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, डॉ.सूर्यकांत दोशी, तुषार गांधी, जैन सोशल ग्रुपच्या सचिव सौ.निना कोठारी,  संगिनी फोरमच्या माजी अध्यक्षा सौ.अपर्णा जैन, प्रितम शहा, शिरीषकुमार गांधी (सराफ), डॉ.विवेक शहा, राहुल शहा, अतुल शहा, अनंतकुमार उपाध्ये, राजेंद्र सवळे, श्र...

मुंबई बेस्टच्या इलेक्ट्रिक एसी बस सेवेचे हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले लोकार्पण.

Image
मुंबई बेस्टच्या इलेक्ट्रिक एसी बस सेवेचे हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले लोकार्पण. फलटण कोळकी प्रतिनिधी,वोसीम शेख.  मुंबई बेस्टच्या इलेक्ट्रिक एसी बसचे आगमन झालेने  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्टच्या इलेक्ट्रिक एसी बस सेवेचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बसचे तिकीट खरेदी करून बस सेवेचा शुभारंभ केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री ॲड. आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

शहरातील परिवहन सेवेचे सुसूत्रीकरण करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण.

Image
शहरातील परिवहन सेवेचे सुसूत्रीकरण करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटी (UMTA) बिल, 2025'च्या संदर्भात आढावा बैठक पार पडली.नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’साठी शहरी परिवहन व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल आवश्यक असल्याचे स्पष्ट करत, यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण (युनि फाईड मेट्रोपॉलिटीन ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या प्राधिकरणाच्या कायद्यासाठी जनतेकडून सूचना व हरकती घेण्यात येणार आहे.राज्यातील महानगरांच्या शहरी क्षेत्रातील वाहतूक प्रकल्पांचे नियोजन, नियमन आणि बजेट तयार करण्याच्या पद्धतीमध्ये यूएमटीएची स्थापना एक परिवर्तनकारी पाऊल असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बऱ्याच कालावधीपासून शहरी वाहतूक व्यवस्था अनेक वेगेवेगळ्या भागांमध्ये विखुरलेल्या आहेत. यासंदर्भात महानगरपालिका, राज्य परिवहन महामंडळ, मेट्रो आणि रेल्वे यांनी स्वतंत्रपणे आपापल्या व्यवस्था...

शिर्डी विमानतळाचा कुंभमेळ्यासाठी विस्तार तर अमरावती, कराड विमानतळ प्रकल्पांना गती.

Image
शिर्डी विमानतळाचा कुंभमेळ्यासाठी विस्तार तर अमरावती, कराड विमानतळ प्रकल्पांना गती. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) संचालक मंडळाची 91 वी बैठक पार पडली.बैठकीत शिर्डी, अमरावती, लातूर, कराड, चंद्रपूर व गडचिरोलीसह राज्यातील विविध विमानतळांच्या विस्तारीकरण व विकास कामांना गती देण्यावर भर देण्यात आला. कुंभमेळा, प्रादेशिक जोडणी योजना आणि हवाई सेवांची उपलब्धता लक्षात घेऊन विमानतळांमध्ये आधुनिक सुविधांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला.नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे 2 हेलिपॅड व 8 वाहनतळ उभारण्यास व विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मान्यता दिली. अमरावती येथे वाढत्या औद्योगिक विस्तारामुळे धावपट्टी वाढवावी लागणार असून येथे महसूलवाढीच्या दृष्टीने आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.लातूर विमानतळाचा विकास करावा यामुळे बीड व धाराशिवसारख्या जिल्ह्यांनाही त्याचा लाभ होईल, कराड येथील विमानतळाचा वेगा...

बेस्टसाठी ‘नवा प्लॅन’ उत्पन्नवाढीपासून थिअटरपर्यंत बहुपर्यायी योजना राबविणार :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
बेस्टसाठी ‘नवा प्लॅन’ उत्पन्नवाढीपासून थिअटरपर्यंत बहुपर्यायी योजना राबविणार :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) उपक्रमा'ची आढावा बैठक पार पडली. बैठकीत मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या सुलभीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि वेळेवर होण्यासाठी अत्याधुनिक व वातानुकूलित बससेवा, प्रवाशांना बस कुठे आहे याची थेट माहिती मिळावी यासाठी जीपीएस प्रणाली, आणि उत्पन्नवाढीसाठी विविध सुधारणा राबवण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.मुख्यमंत्री म्हणाले, उत्पन्न वाढीसाठी वांद्रे, दिंडोशी आणि देवनार येथील बस डेपोचा पुनर्विकास करताना व्यावसायिक गाळे, रहिवासी प्रकल्प यांचा समावेश करावा. विशेषतः मराठी सिनेमासाठी पाच ठिकाणी थिएटर उभारणीचा विचारही यावेळी मांडण्यात आला. बेस्टच्या आर्थिक स्थैर्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात वाहतुकीसाठी किमान तीन टक्के निधी राखून ठेवण्याच...

लोकजागर व्रतपत्राचे संपादक व जेष्ठ पत्रकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Image
लोकजागर व्रतपत्राचे संपादक व जेष्ठ पत्रकार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. सातारा 24 तास न्यूज चॅनेलला सातत्याने नेहमीच मार्गदर्शन करीत असलेले आमचे गुरुजन लोकजागर व्रतपत्राचे चे संपादक तसेच ज्येष्ठ पत्रकार मा.रवींद्र बेडकिहाळ सर यांना 81 व्या वाढदिवसाचे अवचित साधत सातारा 24 तास न्यूज चे संपादक.अकबर भालदार.उपसंपादक नितीन घोरपडे.संपर्क प्रमुख राजेंद्र मदने व सर्व पत्रकार. त्याचबरोबर ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया चे सातारा जिल्हा माजी अध्यक्ष बच्चू भाई मेहता.जिल्हा अध्यक्ष मा. बबनराव मदने साहेब.महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. रणधीरजी भोसले साहेब.व सर्व पदाधिरी सदस्य यांच्या वतीने पुष्पगुच्य देऊन मा.रवींद्र बेडकिहाळ सर याचे अभिनंदन करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

महाराष्ट्र सरकारने महावितरण मार्फत जनतेचे चालवलेले आर्थिक शोषण व दिशाभूल तात्काळ थांबविण्याबाबतची मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात ताई यांनी केली आहे.

Image
महाराष्ट्र सरकारने महावितरण मार्फत जनतेचे चालवलेले आर्थिक शोषण व दिशाभूल तात्काळ थांबविण्याबाबतची मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात ताई यांनी केली आहे. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. वीज वितरण ने 2012-13 पासून बसवलेले नवीन टेक्नॉलॉजीने बनविलेले वीज मीटर बसविले होते. तेव्हा सुद्धा सरकारने हेच सांगितले होते की, हे वीज मीटर अचूक व योग्य बिल ग्राहकांना देतील. एवढा मुबलक जनतेचा पैसा खर्च करून त्यात महाराष्ट्र सरकारवर 2024- 25 अखेरीस प्रत्यक्षात कर्जाचा बोजा 8 लाख 39 हजार कोटींवर गेला असताना 2012 - 13 ला बसविलेले मीटर सक्षम असताना देखील पहिल्यांदा टेंडर काढून प्री- पेड मीटर बसविण्याचे आदेश दिले. म्हणजेच प्री- पेड मीटरची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली असतील व काही ठिकाणी हे मीटर बसविले असतील. त्यातच आत्ताच्या अधिवेशनात मा. मुख्यमंत्री साहेबांनी अशी घोषणा केली की, प्री- पेड मीटर कोणालाही दिले जाणार नाहीत. आता नवीन टो. ओ. डी. वीज मीटर बसविले जाणार आहेत. घोषणा करून दहा-बारा दिवस सुद्धा झाले नाहीत आणि काही सरकारी कार्यालये व काही जिल्ह्यात जोडणीला सुरुवात देखील झाल्याची बातमी आली हे...

रि पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा जोतिबाराव फुले व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जी. प. शाळा कोरेगाव येथील विध्यार्थ्यांना शैक्षणीय वस्तूचे वाटप.

Image
रि पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने  क्रांतीसूर्य महात्मा जोतिबाराव फुले व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जी. प. शाळा कोरेगाव येथील विध्यार्थ्यांना शैक्षणीय वस्तूचे वाटप. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. आज दिनांक ११ एप्रिल २०२५ या रोजी रि पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) व परिवर्तन विचारमंच  कोरेगाव तालुक्याच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबाराव फुले व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोरेगाव शहरांमधील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी  शैक्षणिक वाटप करण्यात आले. ते पुढीप्रमाणे  जिल्हा प्राथमिक शाळा  कोरेगाव नंबर १. २ व   जिल्हा प्राथमिक शाळा लक्ष्मी नगर तसेच जिल्हा प्राथमिक शाळा सुभाष नगर कोरेगाव त्यानंतर कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांनी सर्व जिल्हा प्राथमिक शाळा मधील विद्यार्थ्यांना महापुरुषांनबद्दल व शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले,   बोतालजी यांनी विद्यार्थ्यांना असे सांगितले, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” व को...

फलटण येथे भगवान महावीर यांची 2623 वी जयंती उत्साहात संपन्न.

Image
फलटण येथे भगवान महावीर यांची 2623 वी जयंती उत्साहात संपन्न. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण दि.10/4/2025 रोजी भगवान महावीर जयंती उत्साहात सपंन्न झाली. भगवान महावीर यांनी अहिंसाचा मार्ग दाखवून जगाला प्रेमाची शिकवण देणारी जैन धर्माची 24 वे तीर्थकार होते. भगवान महावीर यांचा जन्म कुंडलग्राम वैशाली बिहार येथे सन पूर्व 599 मध्ये झाला. त्यांनी अहिंसा सत्य असतेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ही पंचमहावृत्ते शिकवली. भगवान महावीर हे जैन धर्माचे संस्थापक नव्हते पण त्यांनी जैन धर्माला प्रभावशाली बनवले. भगवान महावीर हे जैन धर्मातील 24 तीर्थकार होते. भगवान महावीर यांनी कठोर बारा वर्षे तपश्चर्या केली. नंतर संपूर्ण भारतात ब्रह्मण केले या काळात आपली शिकवण दिली. जगातील दुःखाचा अभ्यास केला यातून लोकांना बाहेर येण्याचा मार्ग दाखवला म्हणूनच फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये भगवान महावीर यांची जयंती उत्सव साजरी करण्यात येते. या जयंतीनिमित्त ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया च्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून भगवान महावीर यांची जयंती उत्साहात संपन्न करण्यात आली.

पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा, गृहनिर्माण आणि प्रवास सवलत.

Image
पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा, गृहनिर्माण आणि प्रवास सवलत. विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार. राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक झाली. यावेळी पत्रकार सन्मान योजना, गृहनिर्माण, आरोग्य सेवा व प्रवास सवलती यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतील अटींचा पुनर्विचार करत अनुभवाची अट 30 वर्षांवरून 25 आणि वयोमर्यादा 60 वरून 58 वर्षांवर आणण्याच्या पत्रकार संघटनांकडून आलेल्या मागणीनुसार, यासंदर्भात सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.कांदिवलीतील पत्रकार गृहनिर्माण योजनेतील सदनिकांचे दर कमी करण्यासाठी म्हाडाने योग्य तो तोडगा काढावा, शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी निधीअंतर्गत वैद्यकीय मदतीची मर्यादा वाढवण्याबाबत विचार करण्यात यावा, तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेसोबत सुसंगत योजना तयार करून त्याद्वारे पत्रकारांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी  सांगितले. अध...

प्रस्तावित जनसुरक्षा कायद्यावर पत्रकार संघटनांसोबत संवाद.

Image
प्रस्तावित जनसुरक्षा कायद्यावर पत्रकार संघटनांसोबत संवाद. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे विशेष जनसुरक्षा कायद्यासंदर्भात राज्यातील विविध पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या चर्चेअंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा कायदा कोणत्याही व्यक्ती, पत्रकार किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरुद्ध नसून, देशविघातक कृती करणाऱ्या संघटनांविरोधात आहे. त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे पत्रकार संघटनांनी समाधान व्यक्त केले. पत्रकार अभिव्यक्ती मंचच्या माध्यमातून 12 पत्रकार संघटनांनी काही शंका मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी प्रस्तावित कायद्याच्या तरतुदींबाबत सविस्तर माहिती दिली. देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तेलंगणा व अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही हा कायदा आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः माओवादी विचारसरणीच्या संघटनांनी शहरांमध्ये आपले जाळे ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. 👉 मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) ✅नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करणार, यातून विकास कामांना वेग येणार (नगर विकास) ✅राज्याचे वाळू- रेती निर्गती धोरण-2025 जाहीर (महसूल) ✅महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम-1971 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय; झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार (गृहनिर्माण) ✅वांद्रे रिक्लेमेशन व आदर्श नगर (वरळी) या दोन म्हाडा अभिन्यासातील इमारतींचा C&DA मार्फत एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय (गृहनिर्माण) ✅सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी धोरण विशेष अभय योजना-2025 (महसूल) ✅नागपूर येथे राज्य आपत्ती...

आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कामाची दखल घेणारे पुरस्कार आवश्यक:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कामाची दखल घेणारे पुरस्कार आवश्यक:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फलटण कोळकी प्रतिनिधी. वोशीम शेख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे 'महाराष्ट्र TVJA Excellence पुरस्कार सोहळा 2025' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवत इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांना पुरस्कार प्रदान केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माध्यमांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ संबोधत असून संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य प्रकारे वापर होतो किंवा नाही यावर अंकुश ठेवण्याचे काम हा स्तंभ सातत्याने करीत असतो. एकेकाळी एका अग्रलेखाने सरकार खडबडून जागे व्हायचे, अडचणीत यायचे. पण, पुढे माध्यमे बदलली, प्रिंट माध्यमाकडून इलेक्ट्रॉनिक माध्यमे, डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडिया, असा प्रवास होत गेला. त्या त्या पद्धतीने त्या त्या माध्यमांची काळ व वेळेनुसार मूल्ये ठरत गेली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अमेरिकेची तत्कालीन अध्यक्षीय निवडणूक, त्यातील उमेदवार जॉन एफ. केनेडी आणि रिचर्ड...

तंत्रज्ञानाची कास धरत समतोल विकास साधणार्‍या महाराष्ट्राची विकासगाथा.

Image
तंत्रज्ञानाची कास धरत समतोल विकास साधणार्‍या महाराष्ट्राची विकासगाथा. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे आयोजित 'इंडिया ग्लोबल फोरम मुंबई नेक्स्ट 25 : लिडिंग द लिप' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शविली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला जागतिक पुरवठा साखळीशी जोडण्यापासून ते ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेच्या आपल्या दृष्टिकोनापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकला. यासोबतच फिनटेक, एआय तसेच स्टार्टअप इकोसिस्टीममार्फत इनोव्हेशन व उद्योगांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे त्यांनी नमूद केले. शेती क्षेत्रात देखील एआयच्या मदतीने विविध उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.राज्य सरकारने दावोस येथे केलेल्या सामंजस्य करारांमधील 85% करार हे मार्गी लागत असून उर्वरित 20% करार प्रत्यक्षात येण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यासाठी उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा, जमीन तसेच परवाने देण्याचे काम राज्य शासन वेगाने करत असल्याचेही मुख्यम...

आरोग्य सेवेचे सशक्तीकरण 'मिशन मोड'वर.

Image
आरोग्य सेवेचे सशक्तीकरण 'मिशन मोड'वर. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व सर्वसमावेशक करण्यासाठी विस्तृत आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने आरोग्य उपकेंद्रांपासून ते संदर्भ सेवा रुग्णालयांपर्यंतच्या संस्थांचे बळकटीकरण ‘मिशन’ मोडमध्ये राबविण्याचे त्यांनी निर्देश दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, कर्करोग उपचारांसाठी केमोथेरपी, रेडिएशन थेरपीसह एकात्मिक संदर्भ सेवा विकसित केली पाहिजे. त्यासाठी प्रभावी कार्यपद्धती आणि ठराविक कालमर्यादा आवश्यक आहेत. त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांना संयुक्तपणे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले असून, नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसोबत संलग्न रुग्णालयांमध्ये वाढती लोकसंख्या व रुग्णसंख्येचा विचार करून स्वतंत्र रुग्णालय उभारणीचे निर्देश देत, मुख्यम...

अभय' योजनेंतर्गत व 'सर्वांसाठी घरे' धोरणांतर्गत पट्ट्यांचे वाटप.

Image
'अभय' योजनेंतर्गत व 'सर्वांसाठी घरे' धोरणांतर्गत पट्ट्यांचे वाटप. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'अभय' योजनेंतर्गत भोगवटादार वर्ग-1 च्या आदेशांचे वाटप केले. यासोबतच 'सर्वांसाठी घरे' धोरणांतर्गत नागपूर शहरामधील सिताबर्डी (मरियमनगर) येथील नागरीकांना पट्ट्यांचे वाटप केले. 'अभय' योजनेंतर्गत भोगवटादार वर्ग-1 चे आदेश धारक ✅ बन्सीलाल नारंग ✅ मंजु अशोक परशरामपुरीया व इतर ✅ साई अंकुर अपार्टमेंटतर्फे गाळेधारक रुचिर कुमार अग्रवाल व इतर ✅ द्वारकामाई अपार्टमेंटतर्फे गाळेधारक बिनोबेन पटेल ✅ प्रशांत सुरेश बखले व इतर 'सर्वांसाठी घरे' धोरणांतर्गत पट्टे धारक  ✅ मॉरिस आरिकस्वामी मायकल व कारमेल मॉरिस मायकल ✅ फिरोजखान मुनीरखान व श्रीमती अफसाना फिरोजखान ✅ रुपा सुखलाल नानोटकर ✅ महेंद्र सुखलाल नानेटकर ✅ आनंद नारायण झंझोटे व रश्मी आनंद झंझोटे ✅ राजेश रमेश तुर्केल व रिना रमेश  तुर्केल ✅ रमेश दुर्गा तुर्केल व शिला रमेश तुर्केल ✅ अशोक आनंदराव झाडे व किरण अशोक झाडे ✅ विशंभरनाथ रामराज शाहु व श्रीमती पुष्पा व...

फलटण येथे ह्युमन राईट फौंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने डिजिटल मीडिया संपादक. पत्रकार यांना शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार सपंन्न.

Image
फलटण येथे ह्युमन राईट फौंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने डिजिटल मीडिया संपादक. पत्रकार यांना शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार सपंन्न. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण येथे ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया च्या वतीने सातारा जिल्हाध्यक्ष बबनराव उर्फ नाना मदने.महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रणधीर भोसले साहेब सातारा जिल्हा कमिटीचे जनरल सेक्रेटरी  राजेंद्र मदने.यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 6,4,2025 रोजी विश्रामगृह येथे संपादक पत्रकार यांच्या कामकाजाचे आदर करून संपादक पत्रकार यांचा  प्रमुख पाहुणे सिनेस्टार अभिनेत्री नयन राजमाने व चेरी अभिनेत्री यांच्या हस्ते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार नमस्ते फलटण वैभव गावडे. राजकुमार गोपने उपसंपादक नमस्ते फलटण अकबर भालदार मुख्य संपादक सातारा 24 तास.राजेंद्र मदने फलटण प्रतिनिधी सातारा 24 तास. शकील सय्यद साथी न्यूज संपादक सागर जाधव संपादक एस जे टीव्ही न्यूज चैनल प्रमोद सस्ते प्रगती चळवळ संपादक नितीन घोरपडे उपसंपादक सातारा 24 तास न्यूज राजकुमार काकडे लोक ध्यास संपादक   यांचा शाल शिरफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला  ह्यूमन...

सौ. अश्विनी धनाजी देशमुख यांची मोजे जायगाव ग्रामपंचायत सरपंच पदी निवड.

Image
सौ. अश्विनी धनाजी देशमुख यांची मोजे जायगाव ग्रामपंचायत सरपंच पदी निवड.  औंध प्रतिनिधी, नवनाथ देशमुख. मौजे जायगांव ग्रामपंचायत मध्ये ठरल्याप्रमाणे कै. भानुदास आण्णा व सौ सुनंदाताई राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या मागदर्शना खाली आज सौ. आश्विनी धनाजी देशमुख यांची ६ विरुद्ध ३ अशि सरपंच पदी निवड झाली असून निवडी दरम्यान मंडल अधिकारी श्री जाधव साहेब. गावकामगार तलाठी कांबळे साहेब.ग्रामसेवक सस्ते यांच्या उपस्थितीमध्ये सरपंच पदाची निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सौ. अश्विनी धनाजी देशमुख यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सदर निवड कार्यक्रम पसंगी जायगाव येथील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्तितीत होते.

महाराष्ट्र आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात ए.आय. आधारित डिजिटल परिवर्तनासाठी भागीदारी.

Image
महाराष्ट्र आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात ए.आय. आधारित डिजिटल परिवर्तनासाठी भागीदारी. विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात सामंजस्य करार झाला. यानुसार, राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार आहे. हा करार "डिजिटल भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र" संकल्पनेला बळकटी देईल, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शासन अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख होईल. याचा थेट लाभ नागरिकांना होईल, असे मुख्यमंत्री याप्रसंगी म्हणाले.या सामंजस्य कराराअंतर्गत महाराष्ट्रात तीन ए.आय. उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली जातील:मुंबई–भूगोल विश्लेषण केंद्र: या केंद्राच्या माध्यमातून उपग्रह इमेजरी आणि जी.आय.एस. चा वापर करून धोरणात्मक निर्णय प्रक्रियेस सहाय्य मिळेल.पुणे – न्यायवैज्ञानिक संशोधन आणि ए.आय. केंद्र: गुन्हे तपास आणि न्यायवैज्ञानिक विश्लेषणासाठी ए.आय.चा वापर वाढविण्यात येईल. नागपूर – मार्व्हेल केंद्र: कायद्यांची अंमलबजावणी, दक्षता आणि प्रशासन सुधारण्यासाठी ए.आय. तंत्रज्ञाना...

अती दुर्गम भागातील 'कनेक्टिव्हिटी' वाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य.

Image
अती दुर्गम भागातील 'कनेक्टिव्हिटी' वाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बीएसएनएल/एमएनटीएल लँड मॉनेटायझेशन, भारत नेटची स्थिती आणि डीबीएन अनुदानित मोबाईल प्रकल्पांची स्थिती या विषयांवर बैठक संपन्न झाली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यामध्ये गडचिरोलीसह दुर्गम आणि अती दुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी राज्य शासन केंद्राला संपूर्ण सहकार्य करेल. या भागात संपर्क यंत्रणा उत्तम प्रकारे निर्माण झाल्यास येथील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे सोयीचे होईल. भारत नेट टप्पा 2 अंतर्गत सर्वच ग्रामपंचायतींमध्ये राज्यात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी शासन काम करेल. या टप्प्यातही राज्य देशात सर्वात पुढे राहून काम करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.बीएसएनएल व एमटीएनएलच्या मुंबईतील मालमत्तांवर असलेली आरक्षणे आणि उद्देश तपासून घेण्यात येतील. यापैकी नियमानुसार आरक्षणे काढ...

100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती 1 मे रोजी सर्व विभागांच्या संकेतस्थळांवर.

Image
100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती 1 मे रोजी सर्व विभागांच्या संकेतस्थळांवर. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 100 दिवस-विभाग निहाय कृती आराखड्यासंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागांना महत्त्वाचे निर्देश दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम व्यापक प्रमाणात यशस्वी ठरला असून याअंतर्गत आतापर्यंत 411 कामांची कार्यवाही पूर्ण झाली आहे. तर कार्यवाही सुरू असलेली 372 कामे असून ती लवकरच पूर्ण होणार आहे. अशा पद्धतीने 100 दिवस कार्यक्रमांतर्गत 85% कामे पूर्ण करण्याची कौतुकास्पद कामगिरी विविध विभागांनी केली आहे. 1 मेपर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत, प्रत्येक विभागाने आपल्या संकेतस्थळावर 100 दिवस कार्यक्रमाची माहिती उपलब्ध करुन द्यावी, तसेच काही कार्यवाही अपूर्ण राहिली तर त्याची कारणेही उपलब्ध करुन द्यावी, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. बैठकीमध्ये एकूण 26 विभागांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. या विभागांच...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. औंध प्रतिनिधी, नवनाथ देशमुख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक पार पाडली. या जयंती सोहळ्याचे भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.जयंतीसाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना दिलेले निर्देश: ✅सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे ✅मुंबई महानगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रम व अन्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने होत असलेल्या तरतुदीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करावे ✅चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच संबंधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे ✅संबंधित ...