Posts

Showing posts from April, 2022

वाखरी तालुका फलटण येथील काही समाजातील ग्रामस्थ यांना वाळीत टाकलेने फलटण तहसील कार्यालय समोर केले साखळी उपोषण.

Image
वाखरी तालुका फलटण येथील काही समाजातील लोकांना वाळीत टाकलेने तहसील कार्यालय फलटण समोर केले साखळी उपोषण.   सातारा 24 तास न्यूज. जिल्हा संपादक रणधीरजी भोसले.   वाखरी तालुका फलटण येथील ग्रामपंचायत वाखरी यांची विशेष ग्रामसभा गुरुवार दि. 14/4/20 22 रोजी घेण्यात आली असून ठराव क्रमांक आठ ची नक्कल प्रमाणे. वाखरी तालुका फलटण येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर देवस्थानी जत्रा सालाबादप्रमाणे दरवर्षी भरली जाते. सदर जत्रेत गावातील सर्व समाजातील काही वाळीत टाकलेल्या बांधवांना जत्रेत समाविष्ट करण्यात यावे. त्याच बरोबर ग्रामदैवत भैरवनाथ  जत्रा ग्रामपंचायतीमार्फत आयोजित करण्यात यावी. व तेथील पंच कमिटी म्हणून सरपंच उपसरपंच. ग्रामपंचायत सदस्य यांना जत्रा कमिटी म्हणून परवानगी मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी करण्यात यावी. व पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात शासकीय महापूजेचा मान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना राहतो. त्याचप्रमाणे गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर येथील जत्रेचा व पूजेचा विधीचा मान हा सरपंचांना मिळावा याची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात ...

किल्ले वर्धनगड येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण उत्साहपूर्ण वातावरणात सुरू.

Image
हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण उत्साहपूर्ण वातावरणात सुरू.   सातारा 24 तास न्यूज  सलग दोन वर्ष कोरोना महामारी ने जगभरामध्ये थैमान घातले होते. अशा भयानक महा मारीला सर्वांना सामोरे जावे लागले. त्यामुळे सांप्रदायिक कार्यक्रम. यात्रा जत्रा सलग दोन वर्ष शासनाने घालून दिलेले निर्बंधाचे पालन केलेने. कोणत्याही प्रकारे कार्यक्रम करता आली नाहीत. सद्यस्थितीमध्ये शासनाने लागू केलेले निर्बंध पूर्णपणे हटवलेने श्री गुरुवर्य ह.भ.प.बंडातात्या कराडकर यांच्या आशीर्वादाने किल्ले वर्धनगड येथे आज 16/4 /20 22 रोजी अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुरू करण्यात आले. आजच्या विज्ञान युगात मनुष्य हा परमार्था पासून उंचीत झाला असून. व भौतिक सुखाच्या साधनांनी अध्यात्मिक समाधानात आणि आनंद गमावून बसला आहे. त्यांच्या जीवनात आनंदाची फुलबाग फुलविण्यासाठी व भक्तीचा फुलोरा बांधण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून ब्रह्यानंदाचा आनंद लुटण्यासाठी किल्ले वर्धनगड व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊन श्रवण सुख...

पै.अनेकेतभाऊ घुले यांच्या वाढदिवसानिमित्त बोरमलनाथ गो शाळेतील तब्बल 350 गायांना एक दिवसाकरीता चारा व पाणी देण्यासाठी घेतली जबाबदारी.

Image
पै.शिवभक्त अनेकेतभाऊ घुले यांच्या वाढदिवसानिमित्त बोरमलनाथ गो शाळेतील तब्बल 350 गाय यांना एक दिवसाकरीता चारा व पाणी देण्यासाठी घेतली जबाबदारी.  सातारा 24 तास न्यूज पै.शिवभक्त अनेकेतभाऊ घुले याच्या वाढदिवसा निमित्ताने  जोतिर्लिग टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुणे व ss company यांच्या वतीने  श्री. बोरमलनाथ गो शाळा केडगाव,दौंड,जिल्हा ,पुणे येथील 350 गायींसह संपूर्ण गो शाळेच्या संगोपनाची जबाबदारी म्हणुन 350 गाईना 2टन चारा,पाणी,पुर्ण एका दिवासाची जबाबदारी घेतली यावेळी पै. अनेकेतभाऊ आपले मनोगत वेक्त करतेवेळी पुढे म्हणाले माझे वाढदिवसाच्या निमित्त होणारा खर्च हा नाहक असून तातपुरते मनाचे समाधान होऊ शकेल परंतु आज माझे वाढदिवसाच्या निमित्त जो आपण सर्वानी 350 गो मातांना एक दिवसाची 2 टन चारा व पाणी देण्यासाठी जी जबाबदारी सर्वानी घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला त्याच्या सारखं पुण्य व समाधान मिळालं आणी त्या गो माताचा आशीर्वाद हा आपले सर्वांना मिळाला असे सांगण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित युवासेना पुणे जिल्हा समन्वयक अनिकेतभाऊ  घुले, अभेनेते पै.सागरआप्पा शेलार, गोल्डनंमॅन...

पै.अनेकेतभाऊ घुले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त श्री.बोरमलनाथ गो शाळेतील तब्बल 350 गो मातांना एक दिवसाकरिता चारा व पाणी देण्यासाठी घेतली जबाबदारी.

Image
पै.शिवभक्त अनेकेतभाऊ घुले यांच्या वाढदिवसानिमित्त बोरमलनाथ गो शाळेतील तब्बल 350 गाय यांना एक दिवसाकरीता चारा व पाणी देण्यासाठी घेतली जबाबदारी.  सातारा 24 तास न्यूज पै.शिवभक्त अनेकेतभाऊ घुले याच्या वाढदिवसा निमित्ताने  जोतिर्लिग टूर्स अँड ट्रॅव्हल्स पुणे व ss company यांच्या वतीने  श्री. बोरमलनाथ गो शाळा केडगाव,दौंड,जिल्हा ,पुणे येथील 350 गायींसह संपूर्ण गो शाळेच्या संगोपनाची जबाबदारी म्हणुन 350 गाईना 2टन चारा,पाणी,पुर्ण एका दिवासाची जबाबदारी घेतली यावेळी पै. अनेकेतभाऊ आपले मनोगत वेक्त करतेवेळी पुढे म्हणाले माझे वाढदिवसाच्या निमित्त होणारा खर्च हा नाहक असून तातपुरते मनाचे समाधान होऊ शकेल परंतु आज माझे वाढदिवसाच्या निमित्त जो आपण सर्वानी 350 गो मातांना एक दिवसाची 2 टन चारा व पाणी देण्यासाठी जी जबाबदारी सर्वानी घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला त्याच्या सारखं पुण्य व समाधान मिळालं आणी त्या गो माताचा आशीर्वाद हा आपले सर्वांना मिळाला असे सांगण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित युवासेना पुणे जिल्हा समन्वयक अनिकेतभाऊ  घुले, अभेनेते पै.सागरआप्पा शेलार, गोल्डनंमॅन...

मलवडी तालुका फलटण येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण उसात संपन्न.

Image
*हनुमान जयंती निमित्त मलवडी तालुका फलटण येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण उत्साहात संपन्न.* सातारा 24 तास न्यूज फलटण तालुका प्रतिनिधी शकील सय्यद.  मलवडी तालुका फलटण येथे हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण उत्साहात संपन्न झाला.       रामनवमी ते हनुमान जयंती या पर्व काळावर अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आले आज सकाळी बरोबर सहा वाजता हनुमान जन्मोत्सव साजरा झाल्यानंतर ज्ञानोबा-तुकोबांच्या गजरामध्ये अतिशय आनंददायी वातावरणामध्ये दिंडीने ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. दिंडी मध्ये बालवीर वारकरी टाळकरी ग्रामस्थ सर्वजण आती उत्साहाचे आनंदाचे वातावरणामध्ये  सहभागी झाले . प्रदक्षिणा  पूर्ण झाल्यानंतर पालखी सोहळा मध्यवर्ती ठिकाणी आला त्यानंतर बरोबर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत काल्याचे किर्तन हरिभक्त पारायण अशोक महाराज हुंबे यांचे संपन्न झाले .त्यानंतर  गावातील परिसरातील पंचक्रोशीतील सर्वांनी काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला. आणि अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये कार्यक्रमाची सांगता झाली.

सोमनथळी येथील दक्षिणमुखी स्वयंभू श्री हनुमान जयंतीनिमित्त होणार अनेक विविध कार्यक्रम.

Image
*सोमनथळी येथील दक्षिणमुखी स्वयंभू श्री हनुमान जयंती निमित्त होणार अनेक विविध कार्यक्रम*  सातारा 24 तास न्यूज फलटण शहर (प्रतिनिधी)बबनराव मदने.  सोमंथळी (ता. फलटण) येथील दक्षिणमुखी स्वयंभू श्री हनुमान मंदिर हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या मारुतीला नवश्या मारुती म्हणूनही संबोधले जाते. आज (ता.१६ )हनुमान जयंती उत्सवानिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याचा पूर्व - उत्तर भाग (फलटण माण) पूर्वी दंडकारण्यात मोडत होता. रावणाची सत्ता मोडीत काढून विजय मिळविल्यानंतर प्रभू रामचंद्रअयोध्येत परतले.आयोध्येतील जनतेने सीतेच्या चारित्र्यावर संशय घेतला त्यामुळे दुःखी होऊन प्रभू रामचंद्राने सीतेचा त्याग केला.    रामाने त्याग केल्यानंतर सितामातेने फलटण- माण( पूर्वीचे दंडकारण्य) वास्तव्य केल्याची आख्यायिका सांगितली जाते.त्यानुसार या परिसरात सितामातेने एका पर्णकुटीत वास्तव्य केले. याच ठिकाणी सितामातेने लव व कुश यांना जन्म दिला. कालांतराने रामाने अश्वमेघ यज्ञ केला व जग जिंकण्यासाठी घोडा सोडला होता. तो घोडा फलटण पुर्व भागात लव व क...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती निमित्त ह्युमन राईट फॉउंडेशन ऑफ भारत कमिटीचे वतीने पुष्पहार अर्पित करून अभिवादन केले.

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महावीर जयंती निमित्त ह्युमन राईट फॉउंडेशन ऑफ भारत कमिटीचे वतीने पुष्पहार अर्पित करून केले अभिवादन.  सातारा 24तास न्यूज. प्रतिनिधी. अकबर भालदार.   फलटण येथे ह्युमन राईट फॉउंडेशन भारत कमिटीचे महाराष्ट्र अध्यक्ष मा.रणधीरजी भोसले. जिल्हा अध्यक्ष बबनराव मदने उर्फ नाना यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वभूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एस. सी, एसटी, ओबीसी, भटके विमुक्त, शोषित पीडित विद्यार्थांच्या शिक्षण विषयक क्रांतीचे तत्वज्ञान. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणविषयक धारणा अशी होती की, व्यक्तीच्या विकासासाठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. शिक्षणामुळेच दलित, पीडित, शोषित वर्गाची अवहेलना,हालअपेष्टा, मानहानी थांबवून त्यांच्या विकासाची प्रगती होऊन शासन, प्रशासनात त्यांना सेवेच्या संधी उपलब्ध होतीलच परंतु त्याचबरोबर शासनाच्या प्रशासनाचे धोरणत्मक निर्णय प्रभावित करण्यासाठी बळ मिळून त्यांच्या विकासाला चालना मिळेल, याच हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "सर्वांना सक्तीच्या मोफत शिक्षणाचा "सतत आग्रह धरला होता.बाबासाहेब जेव्हा परदेशात शिक्षणासाठ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त ह्युमन राईट फॉउंडेशन ऑफ भारत कमिटीचे वतीने पुष्पहार अर्पित करून केले अभिवादन.

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती निमित्त ह्युमन राईट फॉउंडेशन ऑफ भारत कमिटीचे वतीने पुष्पहार अर्पित करून केले अभिवादन.  सातारा 24तास न्यूज. प्रतिनिधी. अकबर भालदार.   फलटण येथे ह्युमन राईट फॉउंडेशन भारत कमिटीचे महाराष्ट्र अध्यक्ष मा.रणधीरजी भोसले. जिल्हा अध्यक्ष बबनराव मदने उर्फ नाना यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वभूषण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एस. सी, एसटी, ओबीसी, भटके विमुक्त, शोषित पीडित विद्यार्थांच्या शिक्षण विषयक क्रांतीचे तत्वज्ञान. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणविषयक धारणा अशी होती की, व्यक्तीच्या विकासासाठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. शिक्षणामुळेच दलित, पीडित, शोषित वर्गाची अवहेलना,हालअपेष्टा, मानहानी थांबवून त्यांच्या विकासाची प्रगती होऊन शासन, प्रशासनात त्यांना सेवेच्या संधी उपलब्ध होतीलच परंतु त्याचबरोबर शासनाच्या प्रशासनाचे धोरणत्मक निर्णय प्रभावित करण्यासाठी बळ मिळून त्यांच्या विकासाला चालना मिळेल, याच हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "सर्वांना सक्तीच्या मोफत शिक्षणाचा "सतत आग्रह धरला होता.बाबासाहेब जेव्हा परदेशात शिक...

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मा.साबळे साहेब व सा. निरीक्षक सुतार साहेब यांनी जपली माणुसकी.

Image
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मा.साबळे साहेब यांनी जपली माणुसकी.  सातारा 24 तास प्रतिनिधी. अकबर भालदार.  फलटण तालुक्यातील निंबळक येथील श्री.लालासो निंबाळकर हें प्रवास करतेवेळी निंबाळकर यांच पाकिट हरविलेने त्या पाकीट मध्ये महत्वाचे कागदपत्र.त्याचबरोबर काहीओळखपत्रअसलेने.पाकीटअर्कशाळा विभागातील दुय्यम निरीक्षक मा. साबळे साहेब व सा. निरीक्षक सुतार साहेब यांना सापडले असता. त्या  पाकीट मधील आधारकार्ड वरून लालासो निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून त्याना बोलावून ते पाकीट त्यांच्या सॉधिन करून माणुसकी जपलेने निंबाळकर परिवार. व निंबळक ग्रामस्थ यांनी अर्कशाळा विभागाकडील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे त्याचबरोबर  साबळे साहेब.सुतार साहेब यांचे कौतुक करित आभार मानले.

खटावच्या पूर्व भागात पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन संघर्ष करणार :मा.आ.डॉ.दिलीपराव यळगावकर.

Image
सातारा 24 तास प्रतिनिधी जे. के. काळे.  खटावच्या पूर्व भागात पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन संघर्ष करणार डॉक्टर.मा.आ.दिलीपराव येळगावकर यांनी वडूज तालुका खटाव येथील पत्रकार परिषद मध्ये बोलतांना व्यक्त केले .पाणी परिषदमधील सर्व पक्षीय नेत्यांना सोबत घेऊन जिहे कटापूर योजनेचे पाणी औंध अकरा गावे यांना पाणी मिळण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी वडूज येथील पत्रकार परिषद मध्ये बोलतांना व्यक्त केले यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव साबळे दिलीपराव डोईफोडे प्राध्यापक सदाशिवराव खाडे अंकुश दबडे हणमंतराव देशमुख गोपीनाथ खाडे आनंदा माळवे सुभाष खाडे विजय शिंदे कृष्णराव बनसोडे डॉक्टर संतोष देशमुख चंद्रकांत काळे अशोक बैले मंदार जोशी अशोक साठे संभाजी इंगळे सतीश शेटे गणपत खाडे शशिकांत देशमुख शिवाजी दुबळे शेखर बागल अनिल साठे प्रभाकर निकम मिलिंद निकाळजे तसेच सातेवाडी पेडगाव मांडवे तडवळे एनकूळ कनसेवाडी इत्यादी गावचे नागरिक उपस्थित होते यावेळी ते म्हणाले की..।।

खटावच्या पूर्व भागात पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन संघर्ष करणार:मा.आ.डॉ. दिलीपराव यळगावकर

Image
सातारा 24 तास प्रतिनिधी. श्री. जे.के.काळे.  खटावच्या पूर्व भागात पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन संघर्ष करणार डॉक्टर.मा.आ.दिलीपराव येळगावकर यांनी वडूज तालुका खटाव येथील पत्रकार परिषद मध्ये बोलतांना व्यक्त केले .पाणी परिषदमधील सर्व पक्षीय नेत्यांना सोबत घेऊन जिहे कटापूर योजनेचे पाणी औंध अकरा गावे यांना पाणी मिळण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी वडूज येथील पत्रकार परिषद मध्ये बोलतांना व्यक्त केले यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव साबळे दिलीपराव डोईफोडे प्राध्यापक सदाशिवराव खाडे अंकुश दबडे हणमंतराव देशमुख गोपीनाथ खाडे आनंदा माळवे सुभाष खाडे विजय शिंदे कृष्णराव बनसोडे डॉक्टर संतोष देशमुख चंद्रकांत काळे अशोक बैले मंदार जोशी अशोक साठे संभाजी इंगळे सतीश शेटे गणपत खाडे शशिकांत देशमुख शिवाजी दुबळे शेखर बागल अनिल साठे प्रभाकर निकम मिलिंद निकाळजे तसेच सातेवाडी पेडगाव मांडवे तडवळे एनकूळ कनसेवाडी इत्यादी गावचे नागरिक उपस्थित होते यावेळी ते म्हणाले की..।।

वडी येथे उरमोडी पाणी पूजन करताना विक्रमबाबा कदम.

Image
*वडी येथे उरमोडीचे पाणी पूजन करताना विक्रमबाबा कदम*  सातारा 24 तास प्रतिनिधी- श्री जे.के.काळे.      पुसेसावळी व औंध परिसरातील गावांना उरमोडीचे पाणी सोडावे यासाठी दिनांक ५ एप्रिल रोजी *वर्धन कारखान्याचे कार्यकारी संचालक व पुसेसावळी जि.प. गटाचे युवानेते मा.श्री. विक्रमबाबा कदम* यांच्या नेतृत्वाखाली  जिल्हाधिकारी व उरमोडी प्रकल्प कार्यकारी अभियंता सातारा ,उपविभागीय अभियंता वडूज यांना निवेदन देण्यात आले होते. तरी या निवेदनाची दखल घेऊन आज उरमोडी कॅनॉलला पाणी सोडण्यात आले असून पुसेसावळी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी विक्रमबाबा यांचे मनापासून आभार मानले. तसेच  जिल्हाधिकारी शेखरसिंह साहेब , कार्यकारी अभियंता राजे मॅडम , उपविभागीय अभियंता सटाले साहेब , शाखा अभियंता डी.जे.जाधव साहेब, गुळींग साहेब यांचे आभार मानले. यावेळी सौ.वैशाली मोहिते सरपंच वडी , वैशाली यादव उपसरपंच , अनिल सूर्यवंशी मा.सरपंच , वसंत बापू यादव , अनिल पवार चेअरमन , बाळासो थोरात ,किशोर येवले , दादासो येवले मा.सरपंच , दिनकर येवले , रणजित येवले , नामदेव येवले, प्रकाश मोहिते , महेश पाटील, राजू म...

वर्धनगड सोसायटीमध्ये वर्धनी विकास शेतकरी पॅनलचा ऐतिहासिक दणदणीत विजय, ( सत्ताधारी पॅनलचा दारुण पराभव.

Image
,वर्धनगड सोसायटीमध्ये वर्धनी विकास शेतकरी पॅनलचा ऐतिहासिक  दणदणीत विजय:  [सत्ताधारी पॅनलचा दारुण पराभव]     सातारा 24 तास न्यूज निसार शिकलगार / अकबर भालदार    वर्धनगड तालुका खटाव येथील अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सोसायटी निवडणुकीमध्ये सत्ताधारी वर्धनी मानाई शेतकरी पॅनलचा  13/0 दणदणीत पराभव करीत  जवळजवळ पन्नास मतांच्या फरकाने वर्धनी विकास शेतकरी पॅनलच्या तेराच्या 13 जागा बहुमताने निवडून आल्या विजयी उमेदवार व पुढे मिळालेली मते  संदीप यशवंत पाचांगणे (296) किशोर ज्ञानदेव सावंत (296) अंकुश दादा पाचांगणे (295) भगवान जगन्नाथ शेटे (284) तानाजी रामचंद्र पाचांगणे (283) शंकर नारायण पवार(271) निलेश बबन जाधव (270) पोपट व्यंकट चव्हाण(268) महिला राखीव विजयी उमेदवार शकुंतला सुभाष पवार (298) लक्ष्मी आनंदराव घोरपडे (296) इतर मागासवर्गीय राखीव मतदार संघ विजयी, दीपक गजानन कोठावळे(296) अनुसूचित जाती जमाती मतदार विजयी, मनोहर विष्णू जगताप (292) विमुक्त जाती भटक्या जमाती विजयी, संभाजी निवृत्ती मदने (315) हे वरील सर्व उमेदवार वर्धनी विकास शेत...

नितीन गडकरी राज ठाकरेंना भेटले, दोन तसांच्या भेटींनंतर बोलले........

Image
*नितीन गडकरी राज ठाकरेंना भेटले, दोन तासांच्या भेटीनंतर बोलले*... : केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरीयांनी राज ठाकरेंची  आज मुंबईत भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी नितीन गडकरी भेट घेतली. जवळपास दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी १० वाजेच्या सुमारास पोहोचले. यानंतर गडकरी हे १२ वाजेच्या सुमारात राज यांच्या घरातून बाहेर पडले. यानंतर नितीन गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधत माहिती दिली. ही राजकीय भेट नव्हती. माझे आणि ठाकरे परिवारासोबत आमचे कौटुंबीक संबंध आहेत. त्यांच्या आईची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो आणि नवीन घर पाहण्यासाठी भेट दिली. ही पूर्णपणे वैयक्तिक भेट होती. आजच्या भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. आणि कुठलाही राजकीय हेतू नाही, असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. नितीन गडकरी यांनी ठाकरे कुटुंबासोब जेवण केलं. यावेळी अमित ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य होते. यावेळी कौटुंबीक चर्चा झाली. जेवणानंतर नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्यामध्ये वैयक्...

सातारा 24 तास न्युज

Image
कोरेगाव नगरपंचायतीच्या पायाभूत सुविधांचा लेखा जोखा  सातारा 24 तास प्रतिनिधी. निसार शिकलगार. कोरेगाव शहर दिवसेंदिवस विस्तारत चालले आहे. त्यामुळे घनकचर्याची समस्या गंभीर वळण घेत आहे. पुर्वी प्रभागामध्ये सिमेंटच्या मोठ्या कुंड्या ठेवुन त्यात कचरा साठवला जाई.नंतर कचरा  सफाई कामगाराकडून ट्रक्टर ट्रालीतून डंपींग डेपोत खाली केला जात असे.  शासन घनकचर्याच्या बाबतीत अंत्यत  संवेदनशील असून, त्यासाठी सकारात्मक पाऊल टाकत आहे. सुका व ओला कचरा वेगळा करायला सांगून ,स्वराज्य संस्थांना खत प्रकल्प उभारणी साठी मोठं प्रोत्साहन देत आहे. अनेक ठिकाणी असे प्रकल्प कार्यान्वित करण्यातआले आहेत. कोरेगाव नगरपंचायतीने  घनकचरा व्यवस्थापनाकरिता टेंपोतून ओला व सुका कचरा नेण्याची सोय होत केली आहे. विविध प्रभागामधून रोज सकाळी घनकचरा उचलला जाणे अपेक्षित असते परंतु, यातही नियमितपणा दिसून येत नाही.अनायासे मग लोकं साठलेला कचरा जवळपासच रस्त्याच्या कडेला टाकतात. शांतीनगर, आझाद चौकातील मंडई, नगरपंचायतीपासून  हाकेच्या अंतराजवळ असणार्या बाजारतळाजवळील ओढ्याचा भाग. अशा एक ना अनेक ठिकाणी सर्व...

सातारा 24 तास

Image
 हेडिंग.. वणवा रोखणे एक सामाजिक जबाबदारी :वनरक्षक बिरू जावीर सातारा 24 तास . प्रतिनिधी.  अकबर भालदार.  वडूज (खटाव ) वनपरिक्षेत्र अधिकारी सौ शितल फुंदे मॅडम. वनपाल वडूज रामदास गावटे. यांच्या नेतृत्वाखाली वन वनवा संदर्भात वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत असणारे वनक्षेत्रात वनवे लागू नयेत म्हणून संपूर्ण गावातून वन वणवा रोखण्याची जबाबदारी समजत जनजागृती करण्यात आली. यावेळी नियत क्षेत्र पुसावळी येथील संपूर्ण वनक्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये जनजागृती करतेवेळी वनरक्षक जावीर बिरो आपले मनोगत व्यक्त करते वेळी ते पुढे म्हणाले. मित्रांनो सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे,तसे डोंगरांना, जंगलांना आगी लावण्याचे/लागण्याचे प्रमाण वाढत आहे. डोंगरांना आगी लावण्यामागे अनेक गैरसमज/कारणे आहेत गवत पेटवल्याने पुढील पावसाळ्यात चांगले गवत ऊगवते म्हणून शेतकरी आग लावतात पण प्रत्यक्षात आगीमध्ये वाढलेले गवत आणि त्याचे बी पूर्णपणे जळून जाते. त्यामुळे चांगले गवत कमी कमी होत जावून तणांचीच वाढ जास्त होते.वनविभागाचे कर्मचारीरस्त्यालगत,रोपवणालगत जाळरेषा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करतात पण काही विकृती रस्त्यालगत ...